मागच्या आठवड्यात अचानक संध्याकाळी इथे पुण्यात फार जोरात पाउस आला. तेव्हा अदिती बरोबर गप्पा मरताना जमुन गेलेल्या काही ओळी (म्हणजे तिनंच जमवलेल्या!).
काय मस्त वाटतं ना? पाऊस भारी असतो अरे
दर सकाळी यावा, तुफान एकदम, वारा सुटून वगैरे
धूळच धूळ सगळीकडे, श्वास कोंडेल असा वारा
दोन मिनिट सुद्धा बाहेर गेलं तर आंघोळ होईल असा
काम सोडून दिसेल तिथून त्याच्याकडे बघत राहावे
गाणी येतात कोणाला! पण उगीचच काहीतरी गुणगुणावे
उगीचच काढून कारण काहीतरी जागेवरून उठायचे
गरम चहा कॉफी आणि गप्पा यातच ऑफीसचे तास संपायचे
जबरदस्त, सॉलिड, जन्नत वगैरे काहीही विशेषणे त्याच्या नावावर खपतात
तंबुस केशरी संध्याकाळीवर त्याचा सडा आणि मग मातीचा वास घेऊन तासचे तास निघतात
lai bhari lihilays re kavita.. lage raho..
ReplyDeletechaan ahe, pan pausachi majaa sandhyakaaLi jitaki yete titaki sakaLi nahire yet. how abt this?
ReplyDeleteकाय मस्त वाटतं ना? पाऊस भारी असतो अरे
संध्याकाळी यावा, रोज, तुफान एकदम, वारा सुटून वगैरे
Sundar! Mast zaliye!
ReplyDeletearee sahi!! paus padavasa vatatoy..atta....
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeletevery interesting rohit!
ReplyDeleteKadhi bolala nahis te.....hya blogbaddal.
Bharpur lihit raha.aamhi wachat rahoo.
All the Best!!
I am glad, that you found it good! :-)
ReplyDelete